जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

Lokmat 2021-09-13

Views 35

जालना : अर्थ संकल्पात सुचविलेले बदल विषय पत्रिकेत का घेतले नाही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विषयपत्रिका फाडून भिरकावून दिल्या.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS